[Marathi] जळगावमध्ये तापमान वाढले , मालेगाव मध्ये वनस्पतींची वाल होऊ शकते

March 29, 2018 5:29 PM|

jalgaon post

महाराष्ट्र राज्यातील तापमान खूप जास्त आहे आणि ४०-४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थायिक होत आहे . सर्वाधिक प्रभवित असलेले विभाग विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूर यासारख्या दक्षिण मध्य महाराष्ट्रमधील काही जिल्ह्ले सामान्य सरासरीपेक्षा ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवत आहेत. तथापि, कोकण विभागातील परिस्थिमध्ये अत्यंत सुधारणा झाली आहे.खरं तर, सर्व महाराष्ट्रामधून फक्त कोंकणमध्ये तापमान स्थायिक झाले असुन ३०अंश पेक्षा कमी आहे.

25 मार्च आणि 26, ला कोंकण विभागातील काही ठिकाणी उष्माघात ची अवस्था अनुभववली गेली त्यामध्ये मुंबई शहराचा पण समावेश होता . तापमान 41ºC वर गेले की जे 2011 पासून सर्वाधिक होते . सध्या हे 6-8 अंशानी अधिक तापमान, आता कमी होत आहेत आणि सामान्य तापमानाजवळ येत आहे प्रदेश हवामान आरामदायक करत आहेत.

[yuzo_related]

कोंकणच्या विभागातील काही शहरांनी गुरुवारी जास्तीचे तापमानाची नोंद केली , त्या मध्ये मुंबई 32.7ºC, रत्नागिरी 32ºC, महाबळेश्वर 32.8 ºC, आणि अलिबाग 34ºCया शहरांचा समावेश आहे. आता देखील, तापमानामध्ये बदल येत्या काही दिवसांत अपेक्षित नाही. Skymet हवामान अंदाज नुसार, जळगाव, नगर, व मालेगाव सारख्या ठिकाणी तापमान मध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान, 5 एप्रिल किंवा 6 ला हलका पाऊसकिंवा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे.

आपण आता उष्ण हवामान चे महाराष्ट्राच्या कृषी घटकावर होणारे परिणाम पाहू :

महाराष्ट्र राज्यात वाढलेल्या तापमानामुळे फळे(आंबा व मोसंबी ) आणि भाजीपाला पिकांना पाण्याची कमतरता जाणवू शकते त्याचबरोबर जमिनीतील पाण्याचा अंश कमी होऊ शकतो. शेतकारीयांसाठी सल्ला देण्यात येत आहे कि फळे व भाज्या पिकांना पानी देण्यात यावे. तसेच ऊस व मका या पिकांसाठी कीटकनाशके फवारण्यात यावी पिके खूप शक्यता आहे आणि प्रभावी कीटकनाशक फवारणी पुरेशा उपाय करायला हवेत.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे कि पीक वाल होऊ नये या साठी आवश्यक ती उपाययोजना करावी.

ImageCredit: JalgaonData.org             

Any information taken from here should be credited to skymetweather.com 

Similar Articles

thumbnail image
होली पर कैसा रहेगा मौसम? जानिए दिल्ली, मुंबई, जयपुर, पटना, मथुरा समेत कई शहरों का मौसम पूर्वानुमान

रंगों के त्योहार होली पर मौसम का मिजाज अलग-अलग शहरों में भिन्न रहेगा। कुछ जगहों पर हल्की बारिश की संभावना है, तो कुछ शहरों में चटख धूप खिली रहेगी। आइए जानते हैं दिल्ली, मुंबई, जयपुर, पटना, मथुरा, हरियाणा, केरल और उत्तराखंड के लिए होली का मौसम कैसा रहेगा।

posted on:
thumbnail image
पश्चिमी विक्षोभ लगातार सक्रिय, हिमालयी राज्यों में बारिश और बर्फबारी की चेतावनी

इस बार मार्च में भी पश्चिमी विक्षोभ सक्रिय बना हुआ है, जिससे पहाड़ी और मैदानी क्षेत्रों दोनों में प्रभाव देखने को मिलेगा। जहां हिमालयी राज्यों में बर्फबारी की कमी दूर होगी, वहीं उत्तर भारत के किसान ओलावृष्टि और बारिश के कारण सतर्कता बरतने की जरूरत होगी।

posted on:
thumbnail image
Series of Western Disturbances to Bring Rain and Snow to Western Himalayas

Heavy rain and snowfall is likely over the Western Himalayas for the next few days. Northern plains, including Punjab, Haryana, Delhi and parts of Rajasthan, may see scattered rain during Holi (March 14), with a chance of isolated hailstorms. Farmers should stay alert, as hail could impact standing crops.

posted on:
thumbnail image
[Hindi] सम्पूर्ण भारत का मार्च 12, 2025 का मौसम पूर्वानुमान

अगले 24 घंटे के दौरान सिक्किम, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, नागालैंड, अंडमान और निकोबार द्वीपसमूह, केरल और लक्षद्वीप में हल्की से मध्यम बारिश और गरज के साथ बौछारें पड़ सकती हैं।सिक्किम और उत्तराखंड में भी हल्की बारिश और बर्फबारी हो सकती है। तमिलनाडु और पंजाब में हल्की बारिश होने की संभावना है।

posted on: