[Marathi] चंद्रपूर मध्ये तापमान ४८ अंश सेल्सिअस असून, तीव्र उष्णतेची लाट

May 30, 2019 3:13 PM|

Heat Wave in Maharashtra

महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. मुख्यतः, विदर्भातील भागात बऱ्याच दिवसांपासून गरम हवामानासहउष्णतेची लाटचालू आहे.

सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे, की येणाऱ्या दिवसात सुद्धा राज्यातील बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा मध्ये स्थिती त्रासदायक होईल.

Also read in English: At 48℃, severe heat wave grips Chandrapur in Vidarbha, no relief until June 2

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पावसाच्या अनुपस्थित, आज पण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवली जाईल व मराठवाडा आणि विदर्भात लाटांचा प्रभाव २ जून पर्यंत राहील.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ दिसून आलेली आहे. बुधवार रोजी, कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअससह,चंद्रपूर शहर, सर्वात गरम ठिकाण होते. त्यानंतर, ४७.५ अंश सेल्सिअससह ब्रम्हपुरी शहर होते.

त्याच दिवशी पुण्यात पारा ३९.७ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता.

बुधवार रोजी पृथ्वीवरील सर्वात गरम भागांपैकी मध्य भारत एक भाग होते. खरं तर, एल डोरॅडो वेबसाइटने ७:३० वाजता आपल्या अहवालात सांगितले होते की १५ गरम शहरांपैकी ७ शहर मध्य भारतातील आहे. .

मैदानी भागांमध्ये अधिकतम तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याच्या वरती पोहोचतो, तेम्हा उष्णतेची लाट अनुभवली जाते. तटीय भागांकरता सीमा ३७ अंश सेल्सिअस आहे तर हिमालयी भागांकरता हीच सीमा ३० अंश सेल्सिअस आहे.

सध्या, महाराष्ट्रातील बऱ्याच भागांचे कमाल तापमान सामान्यपेक्षा चार ते पांच अंशांनी जास्त आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

Similar Articles

thumbnail image
March 20, Today Marks The Spring Equinox: Day-Night Duration Nearly Equal

The official transition from winter to spring, known as the SPRING EQUINOX, occurs today! It’s time when the Sun crosses the celestial equator precisely at 2:31 PM, delivering warmer, longer days to the Northern HemiSphere. As autumn arrives, the South enjoys colder evenings.

posted on:
thumbnail image
गर्मी का दायरा बढ़ा! ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना और रायलसीमा में 40°C के पार तापमान, राहत की उम्मीद

देश में समय से पहले गर्मी असर बढ़ रहा है। ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश में अभी तापमान से 40°C से ऊपर पहुंच गया है, जिस कारण इन राज्यों में भीषण गर्मी हो रही है। फरवरी 2025, पिछले 125 वर्षों में सबसे गर्म महीना रहा है। कई जगहों पर सामान्य से 6.4°C तक ज्यादा तापमान रिकॉर्ड हुआ है।

posted on:
thumbnail image
दिल्ली में बढ़ेगी गर्मी! शुष्क और तपता रहेगा वीकेंड, बारिश की संभावना हुई कम

दिल्ली में गर्मी बढ़ रही है, पिछले 3 दिनों में तापमान 4°C बढ़ा है। आज अधिकतम 34-35°C, न्यूनतम 17°C तक रह सकता है। मार्च अब तक लगभग शुष्क बना हुआ है, सिर्फ 2mm बारिश दर्ज हुई है। 26-28 मार्च को तापमान 40°C के करीब पहुंचने की संभावना है। वहीं,पश्चिमी विक्षोभ से मैदानी इलाकों में बारिश की संभावना नहीं है।

posted on:
thumbnail image
Hot Belt of 40°C Expands: Covers Odisha, Maharashtra, Telangana and Rayalaseema; Relief Likely

Heatwave conditions are setting in much earlier than usual this year, with temperatures soaring past 40°C in Odisha, Maharashtra, Telangana, and Andhra Pradesh. Slight relief is expected as rain and thunderstorms are likely between March 21-24 across several states.

posted on: