[Marathi] नागपूर, अकोला, नांदेड मध्ये ऊषामाघात ची परिस्थिती, पिक नुकसानीचा संभव

March 30, 2018 3:47 PM|

nagpurpost

सध्याचे हवामान पाहता महाराष्ट्राला या उष्म हमानापासून आराम मिळेल असे चिन्ह दिसत नाही. खरं तर, राज्यातील बहुतांश भागात तापमान सतत सामान्य पेक्षा काही अंश जास्त आहे.

विदर्भ आणि मराठवाडा सारख्या भागात उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही अंशी अकोला जिल्हा तशीच परिस्थिती अनुभवत आहे.उर्वरित भागामधे सरासरीपेक्षा तापमान २ ते ४ अंशांनी जास्त असुन ते ४०अंशापर्यंत नोंदविले गेले आहे.

गुरुवारी,सर्वात जास्तीचे तापमान चंद्रपूर ४२. ४ अंश, त्यानंतर नांदेड ४२ अंश , परभणी येथे ४१. ९ अंश आणि नागपूर येथे कमाल तापमान दिवसाचे ४०. ९ एवढे नोंदविले गेले. सक्यमेट च्या हवामानानुसार महाराष्ट्रामधील विदर्भ ,मराठवाडा येथे सतत उष्णता वाढत असण्याचे एक म्हवातचे कारण म्हणजे कोरडे व उष्ण उत्तर पश्चिमी अंतर्देशीय वारे हे आहे.

[yuzo_related]

हे वारे गरम हवेच्या जास्त दाबाकडून म्हणजेच मध्य प्रदेश आणि गुजरात या शेजारच्या राज्यांतून वाहत येतात कि जिथे आधीच तापमान जास्त असते . या व्यतिरिक्त, संपूर्ण राज्यात कोरडे व उष्ण हवामान देखील वाढत आहे . Skymet हवामाननुसार किमान पुढील चार पाच दिवस महाराष्ट्र मध्ये हवामानामध्ये काही बदलाची शक्यता नाही. विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडून पारा पातळी खाली येऊन हवामानाची परिस्थिती थंड होऊ शकते.

विदर्भ आणि मराठवाडा मध्ये उष्म हवामानाचा कृषी घटकांवर होणारा परिणाम :

कारणउष्णतेच्या लाटेमुळे पीक नुकसान होऊ शकते ,फळे पूर्ण पक्क्व होण्याआधी गळून पडू शकतात ,त्यासाठी शेतकऱ्यांनी आवशक्य ती उपाययोजना करावी. शिवाय, फळझाडावर (ब्लॅक स्पॉट )काळा स्पॉट सारखा रोग येऊ शकतो, म्हणून शेतकऱ्यांनी वेळेवर कीटकनाशके फवारणी करावी करावा.

रोपांची छाटणी देखील रोग प्रादुर्भाव विरुद्ध वापरले जाऊ शकते.तापमान देखील उच्च आहे म्हणून, शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे कि त्या त्या पिकानुसार पानी देण्यात यावे आंबा आणि डाळिंब फळबागांना सुद्धा पानी देण्यात यावे. शेतकऱ्यांनी द्राक्षे व संत्र्याची काढणी चालू ठेवावी.

ImageCredit: iclaa           

Any information taken from here should be credited to skymetweather.com

Similar Articles

thumbnail image
[Hindi] सम्पूर्ण भारत का मार्च 14, 2025 का मौसम पूर्वानुमान

13 से 15 मार्च के बीच पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश और राजस्थान में हल्की से मध्यम बारिश हो सकती है, जबकि 15 मार्च को पूर्वी उत्तर प्रदेश में भी बारिश की संभावना है।

posted on:
thumbnail image
Weather update and forecast for March 14 across India

During the next 24 hours, light to moderate rain and snowfall with thunderstorms and lightning may occur over the Western Himalayan region between 13 and 16. Isolated heavy rain and snowfall is possible over Jammu Kashmir, Ladakh, Gilgit Baltistan, Muzaffarabad and Himachal Pradesh on March 14.

posted on:
thumbnail image
Holi Weather Update: Forecast for Delhi, Mumbai, Jaipur, Patna, Mathura and Other Cities

Light rain may be seen in Delhi, Jaipur, Mathura and Haryana on the auspicious occasion of Holi while Mumbai and Patna will remain dry. Uttarakhand could experience snowfall and rain both.

posted on:
thumbnail image
होली पर कैसा रहेगा मौसम? जानिए दिल्ली, मुंबई, जयपुर, पटना, मथुरा समेत कई शहरों का मौसम पूर्वानुमान

रंगों के त्योहार होली पर मौसम का मिजाज अलग-अलग शहरों में भिन्न रहेगा। कुछ जगहों पर हल्की बारिश की संभावना है, तो कुछ शहरों में चटख धूप खिली रहेगी। आइए जानते हैं दिल्ली, मुंबई, जयपुर, पटना, मथुरा, हरियाणा, केरल और उत्तराखंड के लिए होली का मौसम कैसा रहेगा।

posted on: